नागपूर : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच त्यांनी पुणे विद्यापीठासंदर्भात केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) ‘भारतीय ज्ञान परंपरा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनावर’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. पंडित म्हणाल्या, जवाहरलाल नेहरू यांनी प्रसिद्ध्र इतिहासकार आर.सी. मुजुमदार यांना बाजूला केले होते. मुजूमदार यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर अनेक तथ्य मांडले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा