नागपूर : लोकसभेत काही मतदार संघात आम्हाला अपयश आले असले तरी विधानसभेत मात्र महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री महायुतीचा होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री असताना घरात बसून सरकार चालविणाऱ्यांना राज्याच्या विकासाचे आणि सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचे काही देणे घेणे नाही, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा