वर्धा : सहकारी संस्थेत चालणारा सावळा गोंधळ नवा नाही. त्यातही लहान सहकारी संस्था तर गाव पुढाऱ्यांच्या अजब कारभाराने चर्चेत असतात. लगतच्या आंजी विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत चालणारा घोळ आता चर्चेत आला आहे. या संस्थेने आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र व्यवसाय म्हणून पतसंस्था स्थापन केली. भागभांडवल जून्याच शेतकरी सदस्यांचे होते. मात्र पुढे या पतसंस्थेने एकाही सभासदास पत पुरवठा केला नाही. तसेच थकीत कर्ज वसुलीची रक्कम जिल्हा बँकेत जमा केल्या जात नव्हती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा