वर्धा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सपशेल पराभूत झाला. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याची स्थिती आहे. बडे नेतेच नव्हे तर इतरही या पराभवाने सुन्न झाल्याचे पाहायला मिळते. पराभवाचे खापर आता कुणावर फुटणार, याकडे लक्ष लागून असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा