वर्धा : चालू वर्षातील येत्या १६आँक्टोबर बुधवारच्या मध्यरात्री आश्विन पोर्णिमा असल्याने त्याच रात्री आपणास कोजागिरी पोर्णिमा सण साजरा करता येणार असल्याचे सांगण्यात येते. आश्विन महिन्यात पावसाळा संपूर्ण गेल्याने आकाश निरभ्र असते. वातावरणात धूलिकण नसतात. चंद्राचे टिपूर चांदणे पडते, त्या चांदण्यात आपल्या मित्र-आप्तेष्टांसह,नातेवाईक यांच्या सह मौजमजा करता, यावी यासाठी हा नैसर्गिक उत्सव प्रचारात आला असावा, अशी आख्यायिका आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा