बुलढाणा: पावसाळा संपला असला तरी यंदा पावसाची तूट कायम आहे. याचा परिमाण रब्बी हंगामावर होण्याची शक्यता असतानाच आता परतीच्या पावसावर जिल्ह्याची भिस्त असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनियमित व अपुऱ्या पावसाची नोंद झाली. अंतिम टप्प्यात काही तालुक्यात दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती सुधारली. मलकापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १११.१६ टक्के पावसाची नोंद झाली. याखालोखाल शेगाव ९५ टक्के, जळगाव ९३ या तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली. मात्र इतर ९ तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा