नागपूर: नागपूरच्या हजारीपहाड मुख्य रस्त्यालगत केबल टाकताना कंत्राटदारांने काळजी न घेतल्याने पाणी पुरवठा करणारी १५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या वाहिनीवरून पाणी पुरवठा होणा-या दहाहून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे. गळती बंद होईपर्यंत हजारी पहाड परिसरातील आशाबाळ वाडी, खातीपुरा, वायूसेना, कृष्णा नगर, गवळीपुरा आदी झोपडपट्टयांसह गायत्री नगर वसाहत परिसर, चिंतामनगर, भिवसेन खोरी, भूमी अभिलेख, मनरुष नगर, नागरवस्ती आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही, असे ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने ( ओसीडब्लू)  कळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा