नागपूर: नागपूरच्या हजारीपहाड मुख्य रस्त्यालगत केबल टाकताना कंत्राटदारांने काळजी न घेतल्याने पाणी पुरवठा करणारी १५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या वाहिनीवरून पाणी पुरवठा होणा-या दहाहून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे. गळती बंद होईपर्यंत हजारी पहाड परिसरातील आशाबाळ वाडी, खातीपुरा, वायूसेना, कृष्णा नगर, गवळीपुरा आदी झोपडपट्टयांसह गायत्री नगर वसाहत परिसर, चिंतामनगर, भिवसेन खोरी, भूमी अभिलेख, मनरुष नगर, नागरवस्ती आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही, असे ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने ( ओसीडब्लू) कळवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा