नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानातील जागा कमी पडत असल्याने नवा अधिवास शोधण्यात आला आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी अधिवास म्हणून विकसित करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा