नागपूर : नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांचे भाषण लांबलचक, धर्मांतरणाचे समर्थन करणारे, छद्मा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आणि शासनावर अनावश्यक टीका करणारे होते, अशा कठोर शब्दात ताराबाईंच्या भाषणावर ‘आगपाखड’ करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांताच्यावतीने सोमवारी ‘साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण – माझे आकलन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राणी झाशी चौकातील सेवासदन विद्यालय परिसरातील मोतलग सभागृहात हा परिसंवाद पार पडला. यात वृषाली देशपांडे, कवयित्री व लेखिका अलका मोकाशी, प्रा. विजय राऊत यांनी संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र नाईकवाडे होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा