नागपूर : भाजपने माजी आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा काढली. पण, या यात्रेला कुठेही अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे यात्रेच्या पुढच्या टप्प्यात कुठल्याही कसर राहू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले आणि त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसींचे आंंदोलन उभे राहिले. एकीकडे जातीनिहाय जनगणेचा रेटा वाढत असताना महाराष्ट्रात ओबीसीत वाटेकरी नको म्हणून आंदोलन उभे राहिल्याने भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा