नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षात घेता विदर्भातील ६२ पैकी बहुतांश मतदारसंघात ‘उदंड झाले अपक्ष’ असे चित्र आहे. यावरून महाराष्ट्रातही ‘हरियाणा पॅटर्न’ची खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. चिखली, कारंजा, वाशीम, बडनेरा, अचलपूर, उमरखेड या मतदारसंघात २०१९ मध्ये जेथे ४ ते ५ अपक्ष उमेदवार होते, आता तेथे ही संख्या ३० ते ३५ वर गेली हे विशेष.हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने हरियाणात अपक्ष उमेदवारांच्या मदतीने सुक्ष्म व्यवस्थापन करत जातींच्या विभाजनातून सत्ता मिळवल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा