अकोला : भाजपने उमेदवार जाहीर केलेल्या सर्वच मतदारसंघातील तयारीचा परिपूर्ण आढावा घेऊन उमेदवारांच्या अडचणी समजून त्या दूर करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघात एकदा निर्णय झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांना काम करावे लागेल. काही नाराजी असेल तर ती आम्ही चर्चा करून दूर करीत आहोत. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष कार्यरत राहतील, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. अमरावतीची जागा भाजपच लढणार असून जो उमेदवार असेल तो कमळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा