नागपूर : ऐरवी साहित्य संमेलनाला दोन कोटींचा निधी देवून स्वत:ला संमेलनापासून नामनिराळे ठेवणारे राज्य सरकार यंदा मात्र दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी फारच ‘उदार’ झाल्याचे चित्र आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सरकारने खास ‘दूत’ नेमला असूून वाढीव निधीसह आवश्यक सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी या दुताला सोपवण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजेे, सरकारच्या या ‘अनपेक्षित’ पाठबळाने आयोजक व साहित्य महामंडळही अवाक झाले असून पंतप्रधान मोदी संमेलनाचे उदघाटन करणार असल्याने सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा केल्याची चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा