नागपूर : देशात महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर सर्वाधिक आहे. त्यातच महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरनिश्चितीबाबत याचिका दाखल केली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास राज्यात विजेचे दर आणखी वाढून उद्योग संकटात येतील, असा दावा विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशने (व्हीआयए) केला. दरम्यान वीजदर वाढल्यास येथील उद्योग बंद वा इतरत्र स्थानांतरित झाल्यास बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा