मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले, पण महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. धान उत्पादक शेतकरी कर्ज फेडू न शकल्यामुळे ते महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेकरिता पात्र ठरले. पण त्यांना लाभ मिळाला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा