गडचिरोली : राज्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप न ठरल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. आज, उद्या म्हणून दहा दिवस झाले, एवढ्या कमी कालावधीत आम्ही प्रचार कसा करायचा, असा अस्वस्थ प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारल्या जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा