गोंदिया : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळेल तिथेच महायुतीतील त्या त्या आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा इशारा दिला होता. ही निवडणूक तीन पक्ष मिळून लढत असल्यामुळे कोण कुणा इतर पक्षाचे काम करणार की नाही याला उद्देशून हे तंत्र असावे. पण गोंदिया जिल्ह्यात हे फसवे ठरले असल्याची प्रचिती लोकसभेत मिळालेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा