नागपूर : दुचाकी वरील चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट सक्तीचे हा एक सर्वसाधारण जनमानसाला त्रासदायक निर्णय आहे. या मागचे कारण संरक्षण एवढेच आहे की आणखी काही असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अपघातामध्ये हेल्मेट मुळे संरक्षण होते असे म्हणणे मर्यादेपर्यंत सत्य आहे. पण हेल्मेट असले आणि अपघात झाला की काहीही होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ आणि प्रवासी महासंघाचे सरचिटणीस अशोक पात्रीकर यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा