नागपूर: आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. सत्ताधाऱ्यांमधील एक प्रबळ गट मराठ्यांच्याबाजूने तर दुसरा गट ओबीसींच्याबाजूने असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड चालले व त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका आहेत व भाजपने यात ओबीसी कार्ड खेळले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा आमदार कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा