यवतमाळ : कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर बघू, ही प्रेक्षकांची मानसिकता झाली आहे. मात्र, आपला चित्रपट टिकवायचा असेल तर ही मानसिकता बदलावी लागेल व आपला सिनेमा आपल्यालाच मोठा करावा लागेल, असे रोखठोक मत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मांडले. यवतमाळ येथे एका कार्यक्रमानिमित्त आली असता, प्राजक्ताने खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा