नागपूर : विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जात असताना राजुरा येथील राहणारे विदभर्वादी बाबाराव व शोभा मस्की या दाम्पत्याने आम्हाला ईश्वराने निपुत्रिक ठेवले पण विदर्भाची अडीच कोटी जनता हीच आमची मुले-बाळे आहेत. आम्हाला विदर्भाच्या जनतेची वेदना बघविली जात नाही. त्यामुळे संविधान चौकात स्वत:ला बेड्यामध्ये जखडून बंद पिंजऱ्यामध्ये कैद करुन मस्के दाम्पत्याने आमरण उपोषण सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवादी कार्यकर्त्याकडून अभिनव आंदोलन सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा