विद्यार्थ्यांना मेट्रोभाड्यामध्ये ३० टक्के सवलत दिल्यानंतर आता महामेट्रोने सर्वप्रवाशांसाठी आणखी एका योजना जाहीर केली आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारीपासून १०० रुपयात ‘डेली पास’ घेऊन एक दिवस मेट्रोच्या सर्व मार्गिकांवरून अमर्यादित प्रवास करता येणार आहे.एका पासवर ए कच व्यक्ती प्रवास करू शकेल हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा >>>चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ

Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vande Bharat pune, special train pune, pune train,
पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ
new ST buses, Tender process, ST bus,
पाच हजार नवीन एसटी बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार, १३१० खासगी एसटी बससाठी निविदा प्रक्रिया सुरू
Mumbai, Metro 2A, Metro 7, Ganesh utsav,
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ; २० अतिरिक्त फेऱ्या
Cabinet approves a 309 Km long new line project
Rail Connectivity : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! एक हजार गावे अन् ३० लाख लोकांना होणार फायदा, मुंबई-इंदूरदरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित

डेली पास मेट्रोस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी संख्या वाढल्यावर मेट्रोने तिकीट दरात घसघशीत वाढ केली होती. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली होती. त्यानंतर महामेट्रोने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली. आता ‘डेली पास’ची योजना जाहीर केली. त्यानुसार एका व्यक्तीने शंभर रुपयाची पास खरेदी केली तर तो एक दिवस मेट्रोच्या सर्व मर्गाने कितीही वेळा प्रवास करू शकेल. त्याचा फायदा रोज एकाटोकाहून दुसऱ्या टोकाला जाणाऱ्याना किवा दिवसातून अनेक वेळा मेट्रोने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांना होऊ शकतो. विशेषत: सेंट्रल एव्हेन्यूवरील व्यापाऱ्यांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यांना अनेकदा एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. शिवाय तिकीट खरेदीसाठी प्रत्येक वेळी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही,असा दावा महामेट्रोने केला आहे.