बुलढाणा : जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीच्या आपल्या धावत्या दौऱ्याच्या समारोपात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडविली! सोमवारी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे कृषिमंत्री सत्तार यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत धावता संवाद साधला.

‘प्रभू रामचंद्र शिंदे गटाच्या नेत्यांना आशीर्वाद देणार नाही’, या संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता कृषिमंत्री म्हणाले की, ‘‘त्यांचं डोकं फिरलं आहे. प्रभू रामचंद्र राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का?

Atishi Marlena Woman Chief Ministers List
Atishi : दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
bjp pradipsinh Jadeja marathi news
अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर गुजरात भाजपच्या नेत्याची नजर
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने

हेही वाचा – अकोला: उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खारे पाणी पिण्याची व त्याच पाण्याने अंघोळ करण्याची विनंती करणार!

हेही वाचा – यवतमाळ: कारमधून आले अन् चाकूचा धाक दाखवून २५ टन साखरेचा ट्रकच घेऊन गेले…

सिल्लोड येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी, कोलवड येथे आगमन झाल्यावर त्यांनी वादळी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत, सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असा दिलासा त्यांनी दिला.