नागपूर: आदिवासी समाजासाठी राज्य शासनाकडून कोट्यावधींचा निधी खर्च करून विविध प्रकल्प राबवले जातात. परंतु आजही काही भागातील आदिवासी विविध समस्यांना तोंड देत आहे. या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी कल्याण मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नागपुरात महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आदिवासी समाजसाठी जिल्हानिहाय काही नावीन्य प्रकल्पाबाबत त्यांनी माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा