लोकसत्ता टीम

गोंदिया : राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले. याकरिता शासन पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. मला वाटते की, मराठा समाजाने सर्वपक्षीय नेत्यांना केलेल्या गावबंदीचा काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली.

transport minister pratap sarnaiks statement aims to pressure officials asserting his final decision
‘एसटी’त सर्व अधिकार संचालक मंडळालाच, परिवहन मंत्र्यांकडून दबावाचा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा व मा काली कंकालीचे मंदिर उभारण्यासाठी १४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आदिवासी विकासमंत्री गावित यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर सालेकसा येथे वीर बिरसा मुंडा आदिवासी आश्रमशाळेत आदिवासी मेळावा पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पुराम, शंकरलाल मडावी, अर्चना मडावी, आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-“मुख्यमंत्री केसीआर यांनी मेडीगड्डा धरण बांधकामात मोठा घोटाळा केला,” नक्षलवाद्यांचा पत्रकाद्वारे आरोप

मराठा बांधवांनी टोकाची भूमिका सध्या तरी घेऊ नये. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. याकरिता ते दिल्लीलासुद्धा गेले होते. याविषयी त्यांची केंद्र शासनाशी चर्चा झाली असेलच. त्यामुळे लवकरच मराठा समाजाला योग्य न्याय मिळेल, असे गावित यांनी सांगितले.

Story img Loader