बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज एक पर्याय(!) सुचविला आहे. राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या कथित आरक्षणविरोधी वक्तव्यासाठी पवित्र दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी येथे जाऊन नतमस्तक होऊन घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी, तरच ‘ती’ घोषणा मागे घेऊ, असे त्यांनी आज जाहीर केले. अन्यथा आपण आपल्या घोषणेवर कायमच राहणार, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा