माणूस प्रेमात पडला की ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. मग ते प्रेम माणसाचे माणसासाठी असो, वा माणसाचे प्राण्यासाठी. चीन हे भारताचे शत्रुराष्ट्र, पण हेच राष्ट्र भारतीय ‘पँगोलीन’च्या प्रेमात पडले. त्याला मिळवण्यासाठी त्यांनी जीवंतच नाही तर शिकार करुन त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षात १२००हून अधिक ‘पँगोलीन’ त्यांनी या ना त्या पद्धतीने आपल्या ताब्यात घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा