चंद्रपूर: उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण मंजूर १२३ पदांपैकी केवळ ६१ पदे नियमित भरलेली आहेत. ३१ कंत्राटी डॉक्टरांची सेवा घेवून रूग्णांची मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी, गंभीर रूग्णांना आजही रेफर टू चंद्रपूर पाठविले जात आहे. चिमूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी हे चार शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सोडले तर ग्रामीण रुग्णालयात एकाही ठिकाणी डॉक्टरांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा