बुलढाणा : अंतिम टप्प्यापर्यंत अत्यंत चुरशीची लढत ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत तब्बल पावणेसात लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी व तितकेच गंभीर चित्र आहे. थेट निवडणूक आयोग ते जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न, प्रचाराचा गाजावाजा, मोठ्या संख्येतील उमेदवार, याउप्परही तब्बल ३८ टक्के मतदारांनी मतदान न करणे, हा चिंता व चिंतनाचा विषय ठरावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा