नागपूर : कारागृहाच्या चिरेबंदी चार भींती आयुष्य कंठत असलेल्या कैद्यांचा कुटुंबियांशी संपर्क व्हावा आणि त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी कारागृह विभागाने ई मुलाखत उपक्रम राबवला. गेल्या १४ महिन्यांत राज्यभरात कैद्यांच्या ३ लाख १६ हजार ६४७ मुलाखती झाल्या असून या उपक्रमात पुणे-तळोजा कारागृहातील सर्वाधिक कैद्यांनी लाभ घेतला. तर मुंबई आणि ठाणे कारागृहातील कैद्यांचा तिसऱ्या व चवथ्या स्थानावर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा