वर्धा: संधी साधणार नाही तो पट्टीचा राजकारणी कसला, असे म्हटले जाते. संवाद झडला की आपल्या शासनाची तरफदारी करणे ओघाने आलेच. खासदार रामदास तडस यांची तर यात हातोटीच समजल्या जाते. देवळी तालुक्यातील एका गावातून कार्यक्रम आटोपून ते बाहेर पडले. गाडी अडचणीत पडल्याने ते व सहकारी पायीच निघाले. वाटेत एका हातगाडीवर एक महिला पाणी पुरी विकत होती. गाडी यायला वेळ असल्याने त्यांनी मग पाणी पुरीचा आस्वाद घेण्याचे ठरविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा