एमपीएससी बघ्याच्या भूमिकेत; सरकारलाही आश्वासनांचा विसर
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले. महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात एमपीएससी परीक्षांसंदर्भात घोषणांचा पाऊस पाडला. मात्र, ज्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेची मुलाखत न झाल्यामुळे स्वप्निलने आत्महत्या केली त्याच परीक्षेचे राज्यभरातील उमेदवार अद्यापही ‘एमपीएससी’च्या वेळकाढूपणामुळे तीन वर्षांपासून मुलाखतीच्या प्रतीक्षेतच आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा