नागपूर : एखाद्या जागेवर अपघात झाला आणि थेट संबंधाबाबत सबळ पुरावे नसल्यास जमिनीच्या मालकाला त्या अपघातासाठी दोषी धरता येत नाही. त्यावर खटलाही चालवता येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाने याप्रकरणी जमिनीच्या मालकावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी हा निर्णय दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा