नागपूर : बोईंग कंपनी जुन्या प्रवासी विमानांना मालवाहू विमानांमध्ये परावर्तीत करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे. हा प्रकल्प नागपुरात सुरू होणार असल्याने नागपूर मालवाहू विमानांच्या निमिर्तीचे केंद्र होऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘संरक्षण क्षेत्रातील संधी’ यावर परिसंवाद झाला. याप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी अनुरक्षण कमान मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल व्ही. के. गर्ग, एअर मार्शल संजीव घुराटिया, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) संजय वर्मा, व्हीडीआयएचे अध्यक्ष तसेच मेजर जनरल (निवृत्त) अनिल बाम, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा