नागपूर : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर अशी ओळख असलेल्या उपराजधानी नागपुरात गेल्या १२ तासात दोन हत्याकांड उघडकीस आले. कुख्यात गुन्हेगारांनी दोन्ही हत्याकांड घडून आणल्यामुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे. तब्बल ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या एका गुंडाने इमामवाडा परिसरात एका युवकाचा खून केला तर यशोधरानगरातील घटनेत एका गुंडाने लग्न समारंभातच एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही हत्याकांडांच्या घटनांमुळे उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा