नागपूर : नागपूरमध्ये २१ आणि २२ मार्च दरम्यान जी-२० देशांच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक होत असून यानिमित्ताने नागपूरचे ‘ टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ असे ब्रॅण्डिंग केले जात आहे. वास्तविक नागपूरची ओळख ही या परिसरात उत्पादित होत असलेल्या व चवीमुळे देशविदेशात प्रसिद्ध पावलेल्या संत्र्यामुळे संत्रानगरी अशी आहे. त्यामुळे सरकारने जी-२० च्या निमित्ताने नागपूरचे ब्रॅण्डिंग करताना ‘टायगर कॅपिटल’सोबत संत्रानगरी असेही करावे, अशी मागणी संत्री उत्पादकांच्या माध्यमातून केली जाऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा