नागपूर : कौटुंबिक कलहातून वादाचे प्रमाण वाढले आहे. या वादाचा फटका कोवळया मुलांवर होतो. अशाच प्रकारचे एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आले. कौटुंबिक कलहामुळे विभक्त झालेल्या वडिलांना भेटण्याची मुलाला ओढ लागली आणि तो थेट शाळेतून वडिलांकडे गेला. यानंतर आईने थेट उच्च न्यायालयात धाव घेत मुलाला परत देण्याची मागणी केली. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा