नागपूर : सदर परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून तेथे उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, आता उड्डाणपुलावरून शहराबाहेर जाणारी वाहने सुसाट जाताहेत. मात्र, पुलाखालील लिबर्टी टॉकिज चौक-गुरुगोविंद सिंह चौकातील वाहतुकीची कोंडी मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सदर उड्डाणपुलाचा फायदा काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा