नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळल्याचे पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पथक महानिर्मितीच्या खापरखेडा केंद्रात धडकले. पथकाने कन्हान नदीतील पाण्याचे नमुनेही गोळा केले आहे. या प्रकरणात आता कारवाईची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा