नागपूर : उच्च न्यायालयाप्रमाणेच मुंबईतील मुख्य पीठासोबतच औरंगाबाद आणि नागपूर येथेही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची (मॅट) खंडपीठे आहेत. करोना काळात न्यायालयांच्या कामकाजात बंधने आल्याने हजारो प्रकरणे अजूनही येथे प्रलंबित आहेत. त्यात ‘मॅट’च्या नागपूर खंडपीठाबद्दल सर्वसामान्य याचिकाकर्त्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. १८ एप्रिल २०२३ रोजी नागपूर ‘मॅट’चे उपाध्यक्ष व न्यायमूर्ती भगवान निवृत्त झाल्याने नागपूर खंडपीठातील विभागीय खंडपीठाचे कामकाज नियमित प्रकरणांसाठी बंद करण्यात आले ते आजपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे दोन हजारांवर प्रकरणे प्रलंबित असून याचिकाकर्त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा