नागपूर : राज्यात कुठेही आपत्ती आली तर एनडीआरफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पाठवले जाते. अनेकदा त्यांना पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे गाव पातळीवर स्थानिकांचे पथक तयार करुन त्याला प्रशिक्षण दिले जाईल व आपत्ती निवारणासाठी त्यांची मदत घेतली जाईल. या शिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बाईक यंत्रणा तयार करणार असल्याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा