नागपूर : रस्त्याच्या बाजूला बांधलेले पदपथ हे पायदळ चालणाऱ्यांसाठीच असतात. त्यावरून चालण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, रस्तेबांधणी करताना याचा विचारच केला जात नाही. सध्या त्यावर कुठे वाहने तर कुठे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे लोकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालावे लागते, अनेकदा त्यांना अपघातालाही तोंड द्यावे लागते. याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त मुख्य अभियंता अशोक शंभरकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा