नागपूर : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे जातनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित करण्याचे आश्वासन १६ महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु, आता राज्य सरकारला त्याचा विसर पडला असून जातनिहाय सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली होती. त्याविरोधात ओबीसी बांधवांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने मुंबईत २९ सप्टेंबर २०२३ रोजी चर्चेसाठी बैठक बोलावली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा