वर्धा : गावातून कर गोळा करण्याची बाब कटकटीची समजल्या जाते. कारण शेतमजूर, कष्टकरी त्यासाठी समर्थ असतातच असे नाही. पण शहरालगत म्हणून श्रीमंत समजल्या जाणाऱ्या नालवाडी ग्रामपंचायतलापण कर गोळा करण्यासाठी युक्ती करावी लागली. कर भरल्याची पावती असल्यास नागरिकांना दोन कचरा कुंड्या मोफत देण्याचे ठरले. त्यास चांगलाच प्रतिसाद लाभत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा