चंद्रपूर : राज्यातील भाजपा, शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तीन इंजिनच्या सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर जाती जातीत, समाजा समाजात विष कालवण्याचे व भांडणे लावण्याचे काम सुरू केले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. चिमूर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचे हात मजबूत करा, तरच लोकशाही टिकून राहील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा