गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चामोर्शी येथील केवलरामजी हरडे महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक व स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार यांना सन २०२१-२२ चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार २६ सप्टेंबरला जाहीर झाला होता. दरम्यान २९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; १४ लाखांचे होते बक्षीस

rajbhasha kirti puraskar to rajbhasha kirti puraskar
महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!
Maharashtra students, Ayurveda degree, Ayurveda,
परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश
Department of Skill Development honored Vinayak Mete and Anand Dighe in the ranks of National Men Social Reformers
राष्ट्रपुरुष, समाजसुधारकांच्या पंक्तीत मेटे, आनंद दिघेंना स्थान
The Supreme Court refusal to stay the university assembly election process Mumbai
विद्यापीठ अधिसभा निवडणूक आजच; प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचाही नकार
mumbai University senate Election,
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : एका वर्षात दुसऱ्यांदा निवडणूक स्थगित, विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण
Rajendra Patil Yadravkar DD Chaugule and Yogesh Rajhans were awarded Karmaveer awards
यड्रावकर, चौगुले, राजहंस यांना कर्मवीर पुरस्कार जाहीर

हेही वाचा – नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारद्वारा राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला मान मिळाला. यशाबद्दल कुलगुरूंसह कुलसचिव व विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.