नागपूर : निजाम राजवटीतील नोंदीच्या आधारावर जातीचे दाखले दिल्यास भविष्यात इतर जात समूहसुद्धा त्या काळातील नोंदीच्या आधारावर दावे करू लागतील. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने मराठा समाजाला निजाम काळातील नोंदी पाहून कुणबी समजाचे प्रमाणपत्र देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी मांडली. मराठ्यांना सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाऐवजी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा