गडचिरोली : केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी मोठी पावले उचलली आहे. त्यामुळे छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात देखील ही चळवळ शेवटची घटका मोजत असल्याचे राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी सांगण्यात येते. गेल्या साडेचार वर्षात गडचिरोली पोलिसांनी शेकडो नक्षलवाद्यांना ठार केले. मात्र, यात त्यांना कोणतेही नुकसान झालेले नव्हते. परंतु भामरागड तालुक्यातील फुलणार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० या विशेष पथकाचे जवान महेश नागुलवार शहीद झाल्याने संपुष्टात येत असलेली नक्षलवादी चळवळ पुन्हा सक्रिय होणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा