गडचिरोली : मे महिन्यात छत्तीसगडच्या अबुझमाड परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नावावर काही सामान्य नागरिकांना ठार मारले, असा गंभीर आरोप नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने पात्रकातून केला आहे.छत्तीसगडसह महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या विस्तीर्ण जंगलात पाच महिन्यांत १०७ नक्षलवाद्यांचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. अबुझमाड हा नक्षलवाद्यांचा गड आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा