राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून सरकारविरोधात विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या ठरावाबद्दल आपल्याला काही माहितीच नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून अजित पवारांच्या या विधानावर खोचक टोला लगावण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा